वीर योद्धा ते त्या इस काळातील राजे जे स्वतः च्या संकल्पाने त्या काळात असे पुरुष आवश्यकता होती ते जे ते लोक साठी लागेल जेवढे आयुष पाऊल खुणा पूर्ण आयुष स्वराज्य आणि जण कल्याण आणि स्वराज्य शपथ, आणि स्वराज्य,
महाराज एवडे मोठे राज्य मराठा साम्राज्य आणि सर्वांना संगतीत करून सहकार रित्या योगा योग ने आखलेले दावे,
शत्रूपुढे प्रखर रित्या असलेले,
क्षितिजा पलीकडे दूरदृष्टी असलेले प्रत्येक गोष्टी चातुर्य
काळ होता.
तो अतिशय क्रूर शत्रू, आणि न्याय ची एक प्रतिक्रिया नसलेला काळ, जगता नाही येत. असे ते गरीब गोर गरीब लोक आणि कष्ट करी लोकांना आधार न्याय देण्यासाठी राजे महाराज होते.
काळ होता पण महाराज आणि त्याचे कौशल्य आज ही लोकांस चातुर्य आणि भाव आदर शिकणं .
महाराज जन्म त्या काळात झाला. त्या काळातील क्रूर साम्राज्य गादीवर बसलेले राजे स्वतः जणू काय देव मानून मानणारे,
कधी साधू संताचा काळ योगा योग, साधू संत तुकोबा राय , त्या काळातील विचार आणि दृढ संकलन आणि संत भूमी असेले साम्राज्य गादीवर बसलेले क्रूर नेते,
राज्य शासन आणि अशी शिकवण बाल वयात आगीकरलेले कला कौशल्य, आत्मसात केलेले आणि स्वतः संकल्पना आणि सादर करण्यात यशस्वी झाले.
मावळे आणि शत्रू सहकार आणि सहकार्य लाभलेले मित्र सखा,
सर्व कठीण असणे राजा काळ हा टेकडी जीवन असणारे किल्ला जमीन वरील जीवन आणि ते टेकडी माळ रान टेकडी उंच टेकडी वर जीवन आणि तेथे किल्हा आणि जीवन त्या मुळे शत्रू आणि त्या काळातील विचार साम्राज्य गादीवर ते प्रमाणे होते .
तो काळ होता त्या काळातील लोक जीवन आणि बाकी
तरीही राज महाराज खूप काही करून गेले.
तो काळ बाल वयात आगीकरलेले. ते ते एक यू गातील जडण घडण काम, बाकी आज तो काळ राहील नाही जगत साम्राज्य वाद राजा काळ संपला. आज वर जग ज्ञान मानवाच्या बुद्धीच आणि बाकी सर्वजग मानव प्राणी नियम आणि संविधान आणि कुठे राजेशाही लोकशाही समाजवादी आलेलं हे एक काळ जग.
अलीकडे जगाचा रुपांतर झालं पण आज ही राज्य काळातील राज्य होणे लढने, लढून जिंकणे राज्य काळातील किल्हे साम्राज्य.
राज होणे कठीण होते. त्या काळात मुलुक नाही. नाही त्यांच्या तावडीत सर्व असा तो काळ, न न्याय बाजू नाही बाकी बाजू कैद
अशी क्रूर साम्राज्य आणि न्याय,
साम्राज्य प्रशासन आणि
भारतात रामायण हेही राजा काळ, कृष्ण, , शिवाजी आज जगत ते न्याय विश्वार भाव,
विक्रमी शत्रू पुढे.
आज काळ बदला आज जीवन शैली जीवन बदल तरीही शासक तावडीतील आपण.
आज ही शासक उत्तम नसून. कदाचित असेन ही न समजता समजता स्वतः हानी न कळत ना कळत आज वरी लनेता.
शिवऱ्याच स्वप्न त्या युगातील कामगिरी. आज वर ही माहिती अमर.
ते कौशल्य आणि महाराज चे आणि साम्राज्य वाद आणि इंग्रज भारत आणि त्या काळात कुशल कामगिरी,
महाराज हे आपले आपले राहिले,
त्या काळातील स्वराज आणि जनता सुखी समाधानी होती. रयतेच हित रयता
आज वर आपण शिकताना इतिहाज वाचतो आणि आपण त्यातून काही शिकतो आदर आणि कौशल्य आणि जीवन शिकतो आणि काळ ही राज्य साम्राज्य वाद काळ,
राजा काळ तील एक राजा.
आपण खूप काही शिकतो इतिहासातील गोष्टी आज वर ही.

Post a Comment